📍 सावंतवाडी (वेर्ले)दि.१७: तालुक्यातील वेर्ले-सटवाडी मार्गावर ‘जलसुविधा’ योजनेच्या नावाखाली पैशांचा अक्षरशः चिखल झाला आहे. ५ लाख रुपये खर्चून बांधलेली मोरी महिनाभरातच खचल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
काय आहे प्रकरण? 🤔योजना: जलसुविधा सन २०२५-२६,खर्च: ४ लाख ९९ हजार ८६३ रुपये 💰
स्थिती: काम पूर्ण झाल्याची मुदत २९ जानेवारी २०२६ होती, पण मोरी आताच एका बाजूने जमिनीखाली खचली आहे!🔥 “सार्वजनिक पैशांचा हा उघड अपव्यय आहे!” सामाजिक कार्यकर्ते सदा उर्फ सदाशिव कदम यांनी या निकृष्ट कामावर बोट ठेवत प्रशासनाला धारेवर धरले आहे. “हे काम ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच निकृष्ट झाले आहे,” असा थेट आरोप त्यांनी केला आहे.📢 प्रमुख मागण्या:
✅ क्वालिटी कंट्रोल चौकशी: या कामाच्या दर्जाची तातडीने वरिष्ठ स्तरावरून चौकशी व्हावी.✅ बिल थांबवा: जोपर्यंत चौकशी होत नाही, तोपर्यंत या कामाचे बिल देऊ नये.✅ कारवाई करा: दोषी अधिकारी आणि कंत्राटदारावर कडक कारवाई झालीच पाहिजे!जनतेचा पैसा असाच वाया जाणार का? प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ दुरुस्ती आणि कारवाई करणे गरजेचे आहे.
जागरूक नागरिक म्हणून ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा आणि प्रशासनापर्यंत आवाज पोहोचवा असे आवाहन करण्यात आले आहे! 🗣️📢
🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com ———————————–◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________________🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com _____________________🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com 📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563


